ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. उल्हासनगरातील श्वानदंशाची ताजी घटना त्याचा ढळढळीत पुरावा आहे.
...
भिवंडीतील गोदाम परिसरात यंदाच्या वर्षात आतापर्यंत आग लागण्याच्या २०० घटना घडल्या आहेत. दरवर्षी या परिसरात अशाच शेकडो घटना घडतात, हा ताजा इतिहास आहे.
...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील द्वारली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची लागण झाल्याचे उघड झाले आणि आरोग्य यंत्रणा हादरली.
...
महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धानात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभुती या संमेलनात जाणवली
...
आपल्याला कर्करोगाबद्दल व त्याच्या अनेक प्रकारांबद्दल माहिती असून चालत नाही, तर ज्या कारणांमुळे किंवा घटकांमुळे कर्करोग उद्भवतो, त्यांच्यापासून दूर राहून तो न होण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत त्या प्रतिबंधक घटक किंवा कारणांची सखोल माहिती असणे फारच गर
...