मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचं उत्तम उदाहरण आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून आणि त्या पक्षाच्या नेत्यांकडून असाच प्रकारच्या भाषणाची अपेक्षा असते.
...
कोकणातील दशावतारी कला आज सातासमुद्रापार पोहोचली असली, तरी या कलेला आठशे वर्षांची परंपरा आहे. अनेक आव्हाने पचवून ही कला जुन्याजाणत्या कलाकारांनी टिकवून ठेवली. पारंपरिक बाज जपून ठेवताना साचेबद्धतेला छेद देत हल्लीचे कलाकार नावीन्याच्या आविष्कारासाठी झटत
...
मित्रांनो सध्या देशाच्या भविष्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता सुरू आहे. युवकांना भडकावणे व जातीपातीचे राजकारण सुरू आहे. देशाच्या राजकारणात एकमेकांना शिव्या घालणारे एकमेकाच्या गळ्यात गळे घालत आहेत. गेली साडेचार वर्षे भाजपला शिव्या घालणारे उध्दव ठाक
...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी किंवा होलीकोत्सवाला फार महत्व आहे. फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होलिकोत्सवाला प्रारंभ होतो.या कालावधीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मुंबई तसेच इतर भागातुन अनेक व्यक्ति आपल्या मूळ गावी दाखल होत असतात. मात्र, अलीकडे होलिकोत्सव
...
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेने घेतलेला निर्णय योग्य वाटतो त्याला कारणे ही तशीच आहेत
...
‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ हा दि. ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहाअंतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.
...