संगीतरत्न : एकलव्याने ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांच्या मूर्तीला समोर ठेवून साधना केली तशी साधना भगवान श्रीकृष्णाचा फोटो समोर ठेवून त्यांनी आपली कला वृद्धिंगत केली म्हणून बासरीवादनातील एकलव्य, असे त्यांना म्हणणे सयुक्तिक ठरेल. महाराष्ट्रातील अनेक कार्यक् ...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांना उंच आणि बळकट डोंगरांचे कोंदण लाभले नसले तरी मराठवाड्याचे आणि तात्पर्य किल्ल्यांचे दख्खनच्या पठारावरील भौगोलिक स्थान ऐतिहासिक जडणघडणीत फार मोलाचे ठरले. अति प्राचीन काळापासूनच दक्षिण भारतात उतरणारे अनेक खुष्की ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, तो ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. ...
वर्तनाचे वर्तमान : गेला आठवडाभर दिव्यांच्या लखलखीत प्रकाशानं आसमंत उजळून निघाला. दीपोत्सवाचा हा लोकोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी व घरांवरच्या नेत्रदीपक रोषणाईनं सर्व ‘इंडियन’ समुदाय प्रकाशमान असल्याचं जगाला ज्ञात आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर ब ...
स्थापत्यशिल्पे : गतकाळाच्या मूळ स्मृती हरवून अनेक वारसा स्थळे, माणसांनी दिलेली नवीन रूपे धारण करताना दिसतात, त्याला देवता आणि मंदिरे अपवाद नाहीत. मराठवाड्याच्या प्रदीर्घ इतिहासात राजकीय व धार्मिक स्थित्यंतरांच्या काही खुणा आज मंदिरातील अवशेषांच्या मा ...
वारसा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात गोरगरीब, दीनदुबळ्यांना शिक्षणाची दारे उघडली. यासाठी शाळा, महाविद्यालये उभारली. त्यांनी उभारलेल्या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या इमारतीचा लोकसहभागातून ...
प्रासंगिक : नुकतेच पाटणा विद्यापीठातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक सर्वोत्तम वीस विद्यापीठांसाठी एक हजार कोटींचे अनुदान घोषित केले आहे. गेली अनेक वर्षे जगातील पहिल्या १०० विद्यापीठांत आपल्या १२५ कोटी जनसंख्येच्या अतिभव्य देशातील ...
विश्लेषण : लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून स्थानिक जुळवा-जुळवीला सुरुवात झाली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली अडीच वर्षे या दोघांमधील राजकीय धुळव ...
हातात कपासीचे पीक हाती येण्याची स्थिती असताना परतीचा पाऊस बरसला़ त्यामुळे वेचनीसाठी तयार झालेल्या कापसाला रोपे उगवल्याने शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली ...