अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. ...
पाकिस्तानसाठी पाण्याची मोठी समस्या बनली आहे. सध्या ते पुरामुळे झालेल्या नुकसानीसोबत झुंजत आहेत. पण येणाऱ्या काळात ते पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेले असणार आहेत. ...
Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला. ...
Vijay Wadettiwar criticizes Mahayuti government: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...
Hinjewadi Traffic Issue Solution: पुण्याचा मुळ प्रश्न हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, सरकारी यंत्रणांचा आणि वाहनचालकांचाही आहे. मुळात पुणे हे मुंबईसारखे एकाच रेषेत वसलेले नाही. तर संपूर्ण गोलाकार, चोहुबाजुंनी पुण्याची वाढ झाली आहे, पुढेही होत राहणार ...
Priyanka Gandhi And Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...