गाव किंवा ग्राम हा भारतीय लोकजीवनाचा आत्मा आहे. वाडी, वस्ती, पडळ, माळ, गाव, खेडेगाव, नगर, शहर, महानगर अशा विविध ठिकाणी माणसाने निवासाला सुरुवात केली आणि मानवी जीवनाला एक प्रकारची स्थिरता लाभली. भारतात आजही सात लाखांहून अधिक खेडी आहेत. ...
जगविख्यात लेखक जॉर्ज आॅरवेल यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘अॅनिमल फार्म’ या कादंबरीतील एक वाक्य अजरामर झाले आहे. आॅल अॅनिमल्स आर इक्वल, बट सम अॅनिमल्स आर मोअर इक्वल दॅन अदर्स, हे ते वाक्य! सर्व जण समान असल्याचा दावा करणारे सत्ताधारी, मूठभर प्रभावशाली ल ...
वेगाचा बादशाह उसेन बोल्टकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, त्याचप्रमाणे कमावण्यासारखेही काहीच नव्हते. अॅथ्लेटिक्सची अशी कोणती स्पर्धाच उरली नव्हती, ज्यात त्याने बाजी मारली नव्हती. पण तरीही चाहत्यांना यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा विजय पाहिज ...
ग्रंथालय चळवळीचे पितामह असलेल्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने १२ आॅगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा होेतो. त्यानिमित्ताने ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल या त्रिमूर्तींचा विचार एकत्रित होणे गरजेचे आहे. ...
देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या लोकलढ्यातील सर्वात मोठा व संघर्षमय लढा १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा होता. भारताच्याच नव्हे, तर एकूण जगाच्या इतिहासात तोवर झालेले ते सर्वात मोठे जनआंदोलन होते. ...
९ आॅगस्ट १९४२. तब्बल ७५ वर्षे झाली त्या घटनेला. ती घटना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातले सर्वात महत्त्वाचे पाऊल. तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक लढे झाले, होत होते. अनेक नेत्यांचा त्यात मोठा वाटा होता; पण ९ आॅगस्ट १९४२ हा त्या ...
वर्धा येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक १४ जुलैै १९४२ रोजी झाली. त्यामध्ये ‘इंग्रजांनी ताबडतोब हिंदुस्थान सोडून जावे’ असा ठराव करण्यात आला. ...
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्ट १९४२ रोजी दिलेला ‘चले जाव’ हा नारा पश्चिम महाराष्ट्रातील क्रांतिकारी तरुणांनी प्रत्यक्ष स्वत:च्या कानांनी ऐकला होता. ‘चले जाव’ हा नारा इंग्रजांसाठी होता आणि भारतीय तरुणांसाठी आवाहन होते की, ‘करो या मरो’. ...
वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात माती आणि गवतापासून तयार केलेल्या छोट्याशा खोलीत बसून गांधीजींनी सर्वात मोठ्या साम्राज्यवाद्यांविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाचा नारा दिला होता. ‘भारत छोडो’ आंदोलन मुंबईत ९ आॅगस्टला सुरू झाले, पण त्याचा प्रस्ताव १४ जुलै १९४२ ...
साऱ्या जगात भारताला एकही मित्रदेश आज नाही हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे व एकूण सरकारचे अपयश आहे’ असा जो आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भारत-चीन यांच्यातील तणावाबाबत बोलताना सभागृहात केला तो पूर्णांशाने खरा वाटावा असा आहे. ...