चार वर्षांपूर्वी कोलकाता येथील बी. सी. रॉय इस्पितळात पाच दिवसांत ३५ मुलांचा मृत्यू झाला तेव्हा, मोठा गहजब झाला होता. आज त्याची कोणाला आठवणही नाही! त्यावेळी सरकारने चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समितीही नेमली. पण त्या समितीने इस्पितळास ‘क्लीन चिट’ दिली ह ...
मित्र म्हणाला, बरं वाटत नाहीये! म्हटलं काय झालं? म्हणाला, दुखतंय! काय? मी विचारलं म्हणाला मन दुखतंय! अरे वा हे अजबच! म्हणजे मन दुखतंय हे कसं कळलं तुला? आणि त्याची लक्षणं काय? तर म्हणाला, कळत नाही, पण दुखतंय खरं! विचार केला हे काव्यमय आहे, पण हा तर कव ...
राज्य शासन गतिमानतेचा आग्रह धरीत असले तरी विकास कामांविषयी कूर्मगती कायम आहे. त्यासोबतच आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली विकास कामे आता पूर्ण झाली असली तरी त्याच्या उद्घाटनाविषयीदेखील संकुचित मानसिकता अंगिकारल्याचे दिसत आहे. खान्देशात दोन ठळक उदाहरण ...
पूर्वी असे म्हटले जायचे की, ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’; परंतु आता त्यात थोडासा बदल करून ‘बलात्कार झाला नाही असा दिवस कळवा आणि हजार मिळवा’, असे म्हटले तर एकाच दिवशी कितीतरी बक्षिसांची खैरात करण्याची वेळ शासनावर येईल. यावरून देशात बलात्कार ...
‘मी मरणार कधी?’, ‘लग्न कधी होणार?’, ‘तुमचे दुर्गुण कोणते?’ या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हल्ली नातेवाईक, मित्रपरिवार फेसबुकला विचारतात. आणि त्याचे उत्तर अगदी अख्ख्या जगाला सांगण्यासाठी ‘शेअरिंग’ करण्यावरही नेटिझन्सचा भर असतो. ...
मुंबईत परवा निघालेला मराठा क्रांती मोर्चा त्याच्या आयोजकांनाही चकीत करील एवढा मोठा होता. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी महाराष्ट्रात आजवर काढलेले सारेच मोर्चे असे अचंबित करणारे होते. कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता वा कोणत्याही ज्ञात पुढाऱ्या ...
- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)भारताच्या राजकीय इतिहासात काही घटना अशा असतात की कायमसाठी त्या मनावर कोरल्या जातात. मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारच्या पहाटेपर्यंत राजकीय नाटकाचा जो तमाशा दिल्ली आणि गुजरातच्या गांधीनगरात घडला, तो यापेक्षा वे ...
बाह्य शत्रू हल्ला करून सारं उद्ध्वस्त करून टाकतात. माणसाचे मोठे शत्रू कोण? शत्रूंचे प्रकार कोणते? एकंदर शत्रू प्रकरण त्रासदायक आणि तापदायक! माणसाचे मोठे शत्रू सहा! हे ‘षड्रिपू’ बलवान असतात. छुपे हल्ले करण्यात हे तरबेज! मद, मोह, लोभ, काम, क्रोध, मत्सर ...
निकालांचे ग्रहण सुटेनासे झाल्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. ही कारवाई आहे, की कारवाईचे संकेत हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही़ देशमुख यांना रजा दिल्याने निकाल लवकर लागतील, याची मात ...