- रवी टालेगत काही वर्षात देशातील शेतकरी वर्गाची पुरती वाताहत झाली. एके काळी अन्नधान्याची आयात करावी लागलेल्या या देशात आता धान्याची कोठारे तुडूंब भरलेली आहेत. फळे, भाजीपालाही विपूल प्रमाणात पिकत आहे. साखर, खाद्य तेल इत्यादी कृषी क्षेत्रावर अवलंबून अ ...
आता उत्तर प्रदेशात ‘लॅण्ड जिहाद’ ही संकल्पना राबविल्या जात असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदू आणि सर्वात मोठा अल्पसंख्यांक वर्ग असलेल्या मुस्लीम समुदायातील अविश्वासाची भावना आणखी वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
गावच्या शाळेत अस्सल मराठी म्हणींचा अभ्यास घेण्यात गुरुजी मग्न. बाहेरच्या पारावर पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात चार-पाच कार्यकर्ते दंग. अशावेळी गुरुजी अन् कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन. ...
कधीकाळी भारताचा सर्वात निकटचा मित्र देश असलेला नेपाळ गत काही वर्षांपासून भारतासाठी डोकेदुखी बनला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नेपाळमधील निवडणुकीच्या निकालामुळे भारताची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. नेपाळला सांभाळणे ही तर तारेवरची कसरतच सिद्ध होणार आहे. भार ...
एकीकडे शालेय अभ्यासक्रमापासून सेक्स एज्युकेशन शिकविले जावे, यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि त्याचवेळी वाईट संस्कार होतात म्हणून दिवसा कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालतो. ...
एखाद्या म्हाता-या माणसाच्या कातडीला सुरकुत्या पडाव्यात, तशी या वाघांची स्थिती. त्यांचा रुबाब पुस्तकातच वाचला. येथे या प्राणिसंग्रहालयात कोणीतरी हातात हात धरून त्यांना ‘पाय-पाय’ शिकवीत असावे, असा भास होतो. ...
दीर्घकालीन त्रासातून एकमेकांची लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून कोर्टाने हा निकाल दिला असला तरी यामुळे घटस्फोटांच्या वाढलेल्या संख्येत आणखी भर पडणार आहे. ...
अनोळखी माणसाने दार ठोठावलेलेही आम्हा माणसांना आवडत नाही. आम्ही मात्र एखाद्याच्या घरात घुसायचे. त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा. त्याच्याच घरातून त्याला हुसकावून लावायचे. हा कुठला न्याय? जायकवाडी अर्थात नाथसागरात सुखाने संसार सुरू असलेल्या मगरीला आम्ही ...
‘केल्याने देशाटन...चातुर्य येते’, अशा अर्थाची एक आर्या लहानपणी आपण घोकून तोंडपाठ केलेली असते. पण या आर्याचा खरा अर्थ कळतो ते आपण परदेशी गेल्यानंतरच! परदेशी जाण्यात पूर्वीइतकी अपूर्वाई राहिली नसली तरी, आपण कुठे जातो यावर बरंच काही अवलंबून असतं. ...
संगीताची भाषा सुरांची असते. भावगीतातील शब्द आपल्याला समजतात, पण शास्त्रीय संगीतात शब्दापेक्षा सुरांना महत्त्व अधिक असते. सर्व प्रकारची अभियांत्रिकीची चित्रे, मग ते इमारत बांधण्याचे असो, की एखाद्या यंत्राचे असो, ते अभियंत्यांना जसे समजते, तसे ते इतरां ...