पहलगाम हल्ल्यानंतर 'सिंधू जल' करार चर्चेत आला. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर सिंधू जल करार रद्द केला. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतासमोर अक्षरशः गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी परदेशात जाऊन मोठी-मोठी विधाने करायला सुरुवात केली आहे. ...
VP Election: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले. ...
Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Yuti And Mahayuti In Best Election 2025: कोणाला होणार फायदा अन् कुणाला बसणार मतविभाजनाचा फटका? बेस्टची ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच समजली जाते आहे. ...
Top Stock Picks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसत आहे. ...
Gopal Patha News: देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान ...