शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लग्न जुळत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या, घरातच लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 18:08 IST

वय उलटून गेले तरी लग्न होत नाही, आई होती ती देवाघरी गेली आपले पुढे काय होणार या विवंचनेतून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देमांडवीची घटना

भंडारा : वय उलटून चालले तरी लग्न जुळत नाही यामुळे चिंतेत सापडलेल्या एका तरुणाने आपल्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडारा तालुक्यातील मांडवी येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

राकेश केवळराम कोटांगले (३१) रा. मांडवी असे मृताचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे विमनस्क झाला होता. अशातच त्याचे लग्नही जुळत नव्हते. आपल्या मित्रांची लग्ने झाली. आपले कधी होणार, आता तर आईही नाही. आपले पुढे काय होणार, या विवंचनेत राकेशने मंगळवारी रात्री आपल्या घरातील स्वयंपाकखोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांनी कारधा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू