शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

पवनी तालुक्यात वादळी पाऊस

By admin | Published: April 11, 2015 12:34 AM

पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकरी संकटात : भाजीपाला पिकांसह रबीचेही पीक मातीमोलआसगाव (चौरास) : पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या वादळी पावसाचा फटका टिनाच्या शेडला व आंब्याच्या पिकाला बसलेला आहे. बऱ्याच प्रमाणात उभे केलेले टिनाचे शेड, शाळेतील किचन शेड, गरीबाच्या झोपड्या उडाल्या आहेत तर आंब्याला लागलेली आंबे मोठ्या प्रमाणावर गळून पडले आहेत. काही प्रमाणात शेतातील पिक गहू, चना, भाजीपाला पिके, केळीचे बगीचे, फूल बागेचे नेट हाऊस यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. विद्युत विभागाची सुद्धा हानी झाली असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब, लाईनच्या डिप्या बंद पडल्या असून, खांबखाली लोळून पडलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर एका मागे संकटे येत असून शासन मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे.चौरास उन्हाळी भात शेती असल्यामुळे शेतावर जाण्यासाठी रस्ते नाहीत. कच्च्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिकाचे पुजणे शेतात पडून आहेत. या वादळी पावसामुळे रब्बी पिकाचे ढगाला अंकुल आले आहेत. शेतात माल विकूनही शेतकरी चुरणे करू शकत नाहीत. गुराचा चारा घरी आणू शकत नाहीत. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा या छोट्याशा बाबीमुळे अनेक शेतकऱ्याचा माल रस्त्याअभावी उभा सडत असतो. त्यामुळे चौरास भागात शेतकऱ्यासाठी अंतर्गत रस्ते सुद्धा होणे आता महत्वाचे झाले आहे. (वार्ताहर)