शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

-तर पवनीचा विकास झाला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 9:48 PM

येथील वैनगंगा नदीवर सन १९८० अगोदर पुल बनायचा होता. त्यामुळे नदीला पूर राहत असल्यामुळे येथील जनतेला पुरातून डोंग्याने जावून सिंदपुरी येथून एस.टी. बसने भंडाऱ्याला जावे लागत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथील वैनगंगा नदीवर सन १९८० अगोदर पुल बनायचा होता. त्यामुळे नदीला पूर राहत असल्यामुळे येथील जनतेला पुरातून डोंग्याने जावून सिंदपुरी येथून एस.टी. बसने भंडाऱ्याला जावे लागत होते. त्यामुळे सहा महिने भंडाराशी संपर्क राहत नव्हता. उलट येथून नागपुरला जाणे सोपे होते. त्यामुर्ळं त्यावेळेस येथील जनतेची नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी होती. त्यावेळेस ही मागणी पूर्ण झाली असती तर ऐतिहासिक प्राचीन पवनी शहराचा विकास व्हायला वेळ लागला नसता.ऐतिहासिक, प्राचीन पवनी शहरामध्ये पर्यटनाचा व इतर विकास करण्यात सर्व काही आहे. पण येथील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांची विकास करण्यात दूरदृष्टी नाही. त्यामुळे इतर शहरांच्या लोकसंख्या वाढत असताना येथील लोकसंख्या कमी का झाली व त् यावर काय उपाय आाहेत याचे मंथन करण्याची गरज आहे.ज्यावेळेस १९८० पूर्वी वैनगनगा नदीवर पुल बनायचा होता. त्यावेळेस पुरातून जीव मुठीत धरून डोंग्याने नदीतून जावून सिंदपुरीवरून भंडाऱ्याला जावे लागत होते. त्यामुळे पावसाळ्यात सहा महिने पर्यंत भंडाºयाशी संपर्क राहत नव्हता. अतिमहत्वाच्या कामालाच जावे लागत होते. उलट नागपूर दूर असूनही नियमित बससेवा कोणतेही अडथळे न येता नागपुरला जाणे सोपे होते. त्यामुळे नेहमी संपर्क नागपूरशी होता. त्यामुळे येथील जनतेची पवनी शहर नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी होती पण ही मागणी पूर्ण झाली नाही.वैनगंगा नदीवर पुल तयार करण्याकरिता माजी आ.स्व.रामकृष्ण काटेखाये यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे येथील जनता नेहमी भंडारा मुख्यालयाशी संपर्कात आहे. पण जर येथील जनतेची नागपूर जिल्ह्याला जोडण्याची मागणी पूर्ण झाली असती तर पवनीचा फार मोठा विकास झाला असता.