शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आम्ही भृूमिकेवर ठाम, विचारांशी कदापि तडजोड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 9:25 PM

शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देरामदास आठवले : तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.इंदुताई शिक्षण संस्थेच्या वतीने तुमसर येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. सच्चिदानंद फुलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, आमदार परिणय फुके, माजी कुलसचिव पुरण मेश्राम, राजन वाघमारे, माजी कुलगुरु सुधिर मेश्राम, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र थुलकर, डॉ. मधुसुदन फुलेकर, डॉ. एन. एम. खिराडे, डॉ. अनिल हिरेखन, प्रभाकर दुपारे, डॉ. विनोद भोयर, भदंत राहुल बोधी, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार उपस्थित होते.केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करणे, आरक्षण रद्द करणे इत्यादी विरोधात आमची ठोस भूमिका मत्रिमंडळात मांडली. गोरगरीब दलितांचे प्रश्न सोडविताना तडजोड केली जात नाही. आम्हाला देशात आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे. शांततामय बुद्धाच्या मार्गाने जावे लागे, भीमाने इतिहास बदलविलेला, आम्हाला जयभीमचा नारा हवा, शाळा, महाविद्यालयात मानवतेचे शिक्षण देण्यावर भर दिला. असे सांगत पुन्हा देशात एनडीएचे सरकार येईल असे सांगितले. यावेळी नामदार आठवले यांनी कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी नामदार आठवले यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.आमदार परिणय फुके व खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. सच्चिदानंद फुलेकर यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक बिसेन यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक विद्याताई फुलेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.