शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दोन गावातील पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेला २४ तास वीज पुरवठा चे धोरण असताना खराशी ग्रामपंचायती ने वारंवार चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी करूनही वीज पुरवठा होत नसल्याने गावाला अपेक्षित पाणीपुरवठा पुरवू शकत नाही. याची दखल वीजपुरवठा ने व लोकप्रतिनिधींनी घेत खराशी गावाला न्याय द्यावा अशी अपेक्षा गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेश झलके यांनी लोकमत प्रतिनिधीकडे करीत उपकार्यकारी अभियंता लाखणी यांच्याकडे निवेदन देत न्यायाची अपेक्षा केली आहे.

ठळक मुद्देगावात पाण्यासाठी जनतेचा आक्रोश : वीज विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, खराशी व लोहारा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच वीज विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे खराशी व लोहारा चे पाणी पुरवठ्याची वीज चार दिवसापासून खंडित झाल्याने दोन्ही गावात पाणी टंचाई सदृश्य स्थिती तयार झाल्याने गावात आक्रोश व्यक्त होत आहे .खराशी, लोहारा, पाथरी परिसरात विज विभागाचे मागील दोन महिन्यापासून दुर्लक्ष झाल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.संबंधित वीज कर्मचारी भ्रमणध्वनी ला प्रतिसाद देत नसल्याने न्याय मागायचा कुणाला आणि तक्रार करायची कुठे असा प्रश्न वीज ग्राहकांना पडलेला आहे.घरगुती ग्राहकांना सुद्धा वेळेत खंडित झालेली वीज दुरुस्त करून मिळत नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.भंडारा जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेला २४ तास वीज पुरवठा चे धोरण असताना खराशी ग्रामपंचायती ने वारंवार चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी करूनही वीज पुरवठा होत नसल्याने गावाला अपेक्षित पाणीपुरवठा पुरवू शकत नाही. याची दखल वीजपुरवठा ने व लोकप्रतिनिधींनी घेत खराशी गावाला न्याय द्यावा अशी अपेक्षा गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेश झलके यांनी लोकमत प्रतिनिधीकडे करीत उपकार्यकारी अभियंता लाखणी यांच्याकडे निवेदन देत न्यायाची अपेक्षा केली आहे.खराशी ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठ्याची वीज काल रात्रीच्या वादळामुळे खंडित झालेली आहे. दुपारी कंत्राटदाराची माणसं सोबत घेत त्वरित वीज पुरवठा सुरळीत केला जाईल.- मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूरखराशी पाणीपुरवठ्याची खंडित झालेली वीज तत्काळ दुरुस्त करून देण्यासाठी सहाय्यक अभियंता यांच्याशी चर्चा केलेली आहे. ते स्वत: मजुरां सोबत खराशी येथील पाणीपुरवठा च्या लाईनवर काम करीत आहेत. लवकरच विजेचा प्रश्नच दूर होऊन वीज सुरळीत केली जाईल.- आर. एम. लिमजे, उपकार्यकारी अभियंता, लाखनी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईelectricityवीज