शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

मास्क वापरा अन् साथरोग दूर सारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

राज्यशासन असो की जिल्हा प्रशासन कोरोनापासून बचावासाठी मास्क आपला मुख्य संरक्षक आहे, मात्र सदैव आणि योग्य वापर करावा, असे आवाहन नेहमी करण्यात येते यासोबत साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत कमी वीस सेकंद हात धुवावे, अल्कोहोल युक्त हॅन्ड सनीटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नेहमी करण्यात येते. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांकडून माहिती विचारली असता कोरूना संक्रमण काळात मास्कचे नियमित वापर आपण करीत आहोत मात्र सातत्याने वापर केल्यास साथ रोगांचा फैलाव आपण टाळू शकतो.

ठळक मुद्देसाथरोगांचा फैलाव टाळा; साथरोगांचा फैलाव टाळा टाळा

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  गत नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजविला आहे. या भयानक महामारी पासून बचावात्मक उपाय म्हणून सर्वात प्रथम मास्कचा उपयोग प्रामुख्याने करावा, असे आवाहन नेहमी करण्यात येते. मात्र या मास्क वापराने साथरोगांचा फैलाव कमी करता येतो, अशी बाब आता समोर येऊ लागली आहे. सध्या जिल्ह्यात ११ हजार ९६२  रुग्णांची संख्या झाली आहे.राज्यशासन असो की जिल्हा प्रशासन कोरोनापासून बचावासाठी मास्क आपला मुख्य संरक्षक आहे, मात्र सदैव आणि योग्य वापर करावा, असे आवाहन नेहमी करण्यात येते यासोबत साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत कमी वीस सेकंद हात धुवावे, अल्कोहोल युक्त हॅन्ड सनीटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नेहमी करण्यात येते. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांकडून माहिती विचारली असता कोरूना संक्रमण काळात मास्कचे नियमित वापर आपण करीत आहोत मात्र सातत्याने वापर केल्यास साथ रोगांचा फैलाव आपण टाळू शकतो. याबाबत नागरिकांनीही त्याला प्रतिसाद देत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ओपीडी मध्ये रुग्ण संख्या घटल्याचेही वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. 

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळामास्कच्या वापराने कोरोना संसर्गाचा फायदा कमी करण्यास मदत तर होतेच याशिवाय स्वाइन फ्लू एलर्जी यासह हवेमुळे होणारे अन्न संसर्गही होत नाही कुठल्याही क्लिप पासून या मासमुने आपला बचाव होऊ शकतो परिणामी रुग्णांची संख्या सातत्याने घटून सुरक्षित वातावरण निर्मिती होऊ शकते यावर नागरिकांमध्ये जनजागृती करणे अतिआवश्यक आहे.

विषाणूजन्य आजारकोरोना संकटकाळात विषाणूजन्य आजाराचे रुग्ण थोड्या फार कमी प्रमाणात आढळले असले तरी स्वाइन फ्लू, टीव्ही यासह अन्य रुग्णही थोड्याफार प्रमाणात पहावयास मिळाले जास्त वापर सातत्याने होत असल्याने अन्य विषाणूजन्य तापाची साथ असो किंवा अन्य संसर्ग त्यावर काही प्रमाणात आळा घालता येऊ शकला आहे.

कोरोना संकट काळात मास्त वापर करावा, असे आवाहन नेहमी करण्यात येत असते. या सोबतच इतर व्हायरल आजार देखील या मास्कमुळे रोखता येऊ शकतात. विशेषतः विषाणूजन्य आजारांना यामुळे हमखास आळा बसू शकतो.- डॉ निखिल डोकरीमारे,आरएमओ, बाह्यरुग्ण विभाग   जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा

टॅग्स :Healthआरोग्य