शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

पावसाळ्यात तुडुंब भरलेला बावनथडी प्रकल्प गाठताेय तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू आहे. या प्रकल्पात सध्या जिवंत साठा १३.९३ दलघमी असून, केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. धान पिकासाठी हाेणारा पाण्याचा विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे प्रकल्पातील पाणी कमी हाेत आहे. याचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या सिंचनावर हाेणार आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे. उन्हाळी धानाकरिता १५ मेपर्यंत पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तसेच चांदपूर जलाशयासाठी १० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आता केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. ही संकटाची चाहूल म्हणावी लागेल.

यंदा प्रकल्प भरला हाेता पूर्ण क्षमतेने- बावनथडी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीचा उगम मध्य प्रदेशात भरपूर पाऊस पडल्याने सिंचन व पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच भीषण तापमानामुळे बाष्पीभवन हाेऊन जलसाठा कमी हाेत आहे.पहिल्यांदाच टेलपर्यंत पाेहाेचले पाणी- बावनथडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी ४२०० हेक्टर नियाेजन करण्यात आले हाेते. यावर्षी प्रथमच टेलपर्यंत पाणी पाेहाेचले. चिखला या गावांना उन्हाळी हंगामासाठी पाणी देण्यात आले.

बावनथडी प्रकल्पातून १५ मेपर्यंत उन्हाळी धानाचा विसर्ग सुरू राहणार आहे. सध्या धरणात जलसाठा कमी असल्याने खरीप हंगामातील धान पऱ्ह्यांना पाणी मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा जपूण वापर केल्यास सिंचनाला याेग्य पाणी मिळेल.- आर. आर. बडाेले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प