सुरनदीत पाणीच पाणी :
By Admin | Updated: May 24, 2016 00:57 IST2016-05-24T00:57:22+5:302016-05-24T00:57:22+5:30
२५ ते ३० गावांची जीवनदायीनी असलेल्या सुरनदीत कथलाबोडी तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने सुरनदीत जलसाठा वाढला आहे.

सुरनदीत पाणीच पाणी :
सुरनदीत पाणीच पाणी : २५ ते ३० गावांची जीवनदायीनी असलेल्या सुरनदीत कथलाबोडी तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने सुरनदीत जलसाठा वाढला आहे. यामुळे मोहाडीसह २५ ते ३० गावांची पाण्याची समस्या दूर झाली आहे. येथील वातावरण आल्हाददायक झाले आहे.