शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाच्या कापणीसह मळणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

तलावाचा व धानाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. पावसाळी हंगाम असो वा उन्हाळी हंगाम या दोन्ही हंगामात धान या प्रमुख पिकासह रबी पिके व कडधान्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कृषी सिंचन सुविधा जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकºयांना विविध पीक उत्पादनासाठी जणू वरदानच ठरले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धान खरेदी केंद्राअभावी व्यापाऱ्यांची चंगळ

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पावसाळ्याचे नक्षत्र लागावयास अवघे काही दिवस उरले आहे. उन्हाळी धान पावसात भिजू नये व व्यापाऱ्यांकडून सध्या स्थितीत होणाºया पिळवणुकीत आधारभूत केंद्राअभावी अधिकतम वाढ होऊ नये, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे कधी हॉर्वेस्टर यंत्राने, तर कधी मजुरांकरवी व मळणी यंत्राने उन्हाळी धान पिकाची झट् कापणी पट् मळणी करतांना दिसत आहेत.तलावाचा व धानाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. पावसाळी हंगाम असो वा उन्हाळी हंगाम या दोन्ही हंगामात धान या प्रमुख पिकासह रबी पिके व कडधान्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कृषी सिंचन सुविधा जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकºयांना विविध पीक उत्पादनासाठी जणू वरदानच ठरले आहे. गोसे धरणाने पावसाळ्यात वरुण राजाने अवकृपा दाखविल्यास प्रसंगी शेतकºयांना शेतीसाठी नवंजीवनी दिली आहे.निसर्गदत्त व शासन पुरस्कृत सुविधांयुक्त जिल्ह्यात साहजिकच उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र मागील काळात उत्पादनात वाढ होऊनही जिल्ह्यातील प्रमुख धानपिकाला उत्पादन खर्चावर आधारीत मुल्य प्राप्त होत नाही. त्यामुळे काही काळ शेतकऱ्यांवर कर्जबाजारीचे संकट ओढवल्या गेले. कर्जबाजारीच्या संकटाने व नापिकीच्या संकटाने त्रस्त शेतकºयांना कधी माफीचे तर कधी मुक्तीचे शासनाने धोरण राबविले.या धोरणानुसार कर्जदार शेतकºयांना राज्यांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला गेला असतांना अलिकडच्या शासनाने धानाला आधारभूत समर्थन मुल्य व बोनस देऊन शेतकऱ्यांना जणू ऊबच दिली.खरीप हंगामात आधारभूत खरेदी केंद्राअंतर्गत जिल्ह्यात कोट्यवधी क्विंटल धानाची खरेदी होतांना शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबतांना दिसली. तुरळक प्रमाणात जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही आधारभूत केंद्राअंतर्गत शेतकºयांची नावे पुढे करुन व्यापाऱ्यांच्या धानाची खरेदी झाल्याच्या तक्रारीही ऐकावयास मिळाल्या.या सबंधी घटनांनी भंडारा जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून चर्चेत आला असला तरी या जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मात्र वेगळीच आहे. खरीप हंगामातील धानपोत्यांनी आधारभूत खरेदी केंद्राअंतर्गत साठवणूक केलेली सर्व गोदामे ऊचल आदेशाविना तुडूंब भरलेली दिसत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींची धान उत्पादक शेतकऱ्यांप्रती उदासिनतेचे द्योतक नव्हे काय? असाही प्रश्न केला जात आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात थोड्या अधिक प्रमाणात उन्हाळी धानाची सध्यास्थितीत लागवड होऊन धान कापणीला आले आहे. काही भागात कमी अधिक प्रमाणात कापणी व मळणी देखील झाली आहे मात्र उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांकडे धानाची विक्री करतांना दिसत आहेत. व्यापाºयांकडून शेतकऱ्यांच्या या धानाला समर्थन मुल्याहुन कमी जवळपास ५५० रुपये कमी दराने खरेदी केल्या जात आहे.

 

टॅग्स :Waterपाणी