शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून लागेल धानाचे पूंजणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 16:35 IST

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

ठळक मुद्देपोलिसांचा तपास सुरूच : शेतकऱ्यांची मदतीसाठी धावपळ

भंडारा : दोन दिवसांपूर्वी साकोली तालुक्यातील किन्ही येथे अज्ञात आरोपींनी अंधाराचा फायदा घेत ३३ एकरातील धानाच्या १९ पुंजण्यांना आग लावून राखरांगोळी केली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत तर शेतकरी मदतीसाठी धावपळ करीत आहेत. घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

घटनास्थळी शेतकऱ्यांना शासनातर्फे खरोखरच आर्थिक मदत मिळेल का हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी जमेल तशी धानाची लागवड केली. धानाचे पुंजणेही तयार झाले पण धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. किन्ही येथे घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली त्याची त्यावरून काही लोकांचे नाव देण्यात आले होते. त्या इसमाची चौकशी केली असता इसम पुण्यात कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चिठ्ठीतील अक्षरावरून आरोपींचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदकडून पाच हजार रुपयांची मदत केली जाते मात्र शासन दरबारी असे एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची कुठलीही तरतूद नाही. मागील तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त शेतकरी पालकमंत्री तथा शासनाकडे पाठपुरावा करीत असून एकरी २५ हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करीत आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांच्या मागणीला यश आलेले नाही.

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीfireआग