शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सत्संगातून मानवी जीवनाला मिळते विधायक दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

भंडारा तालुक्यातील चिखली येथे पंचकमिटीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत पुराण सप्ताहात ते बोलत होते. चिखली येथे मागील काही वर्षांपासून भागवत ...

भंडारा तालुक्यातील चिखली येथे पंचकमिटीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत पुराण सप्ताहात ते बोलत होते. चिखली येथे मागील काही वर्षांपासून भागवत सप्ताहाची परंपरा सुरू आहे. सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात तसेच भागवत सप्ताहात धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी आळंदीचे हभप दिलीप महाराज यांनी दररोज कीर्तनातून प्रबोधन केले. यावेळी गावातील आध्यात्मिक वारसा लाभलेले तानाजी गायधने यांनी, भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग असून हरिनामाच्या स्मरणाने आपापसातील मतभेद दूर होऊन सर्वांनाच शांतता आणि संयमाचा संदेश दिला जातो. त्यामुळे भक्तिमार्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगितले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंतांचा तसेच गावातील चांगले उपक्रम राबवणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिखली गावातील भक्तांसह परिसरातील खरबी, खराडी, ठाणा, निहारवाणी येथील आणि वारकरी भक्तांची उपस्थिती होती. भागवत सप्ताहासाठी वारकरी भजनी मंडळाचे अशोक गायधने, हेमराज गायधने, कोठीराम गायधने, चुडामन हटवार, देवानंद गायधने, इस्तारी शेंडे, वसंता मेहर, ताराचंद वाघमारे, खेमराज गायधने, हुसाराम मेहर, घनश्याम शहारे, दुर्योधन गायधने,विकास गंगा , बाळा मेहर, भगवान हटवार,युवराज गायधने, शिवा हटवार, नितेश मेहर, यज्ञ संचालन करणारे तानाजी गायधने,ठाकचंद मेहर,महिला मंडळाच्या शिल्पा गायधनी,मनीषा गायधने, नानीबाई कुंभलकर,राधा गंगा रे, सुंदरबाई गायधने, शारदा मोहतुरे यांच्यासह भाविकभक्त उपस्थित होते. यावेळी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजूंना चष्म्याचे वितरण करण्यात आले. भागवत सप्ताहासाठी खरबी दहेगाव, चिचोली, निहारवाणी, मोहदुरा येथील मंडळी उपस्थित होते.

Attachments area