शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रकल्पग्रस्तांचे धरणावर निवासी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:32 AM

राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत माहिती : पुनर्वसन रखडले, न्यायासाठी प्रकल्पबाधित कुटुंबाचा एल्गार

ऑनलाईन लोकमतभंडारा : राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत. सर्व प्रकल्पबाधीत यासाठी निवासी जनआंदोलन करणार असल्याची माहिती शनिवारला प्रकल्पग्रस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजेश पाकमोडे, एजाज अली, भंडारा तालुका प्रमुख मंगेश वंजारी, रवि मने, चारूल रामटेके, सुनिल कहालकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला निर्वानिचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सदर आंदोलन २१ फेब्रुवारीला मेंढा पुनर्वसन ते राजीव टेकडीदरम्यान पटाचे बरड येथे होत असल्याचे सांगितले. आंदोलनादरम्यान रक्तदान करून 'रक्त घ्या परंतु न्याय द्या' अशी मागणी करणारे अभिनव रक्तदान शिबिर यावेळी करण्यात येणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. गोसीखुर्द प्रकल्पात ८५ गावे व १८२ शेतशिवार बाधित झाले आहेत.या प्रकल्पाला ३० वर्षांचा कालावधी लोटला असून सरकार यावर कोट्यवधींचा खर्च करीत असताना प्रकल्पबाधीतांना मात्र वाºयावर सोडल्याचा आरोप पत्रपरिषदेतून प्रकल्पबाधीतांनी केला आहे. पत्रपरिषदेला यशवंत टिचकुले, मारोती हारगुडे, रूपेश आतीलकर, देवा रामटेके, सुनिल हटवार, महेश दिवटे, अनिल दुधकवर, गुलाब सेलोकर, वाल्मिक नागपुरे, श्रावण उके आदी उपस्थित होते.