शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शेतीला दिवसा १२ तास अखंड वीजपुरवठा करा; शेतकऱ्यांत शासनाविरुद्ध कमालीची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:01 IST

तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी : धान लागवडीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, अनेक भागांत धान लागवडीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. मात्र, शेतीपंपासाठी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा केला जात आहे.

परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत महावितरण व शासनाविरुद्ध कमालीची नाराजी असून, शेतकऱ्यांना धान लागवडीच्या हंगामात दिवसाला किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांची रात्रीला होणारी गैरसोयी दूर करावी, सर्पदंशाचे धोक टाळावे, अशी मागणी होत आहे. 

रात्रीला पंप सुरू करण्यास जाणे धोकादायकशेतीपंपाला विद्युत पुरवठा रात्री होत असल्याने रात्रीच्या वेळी कृषीपंप सुरू करण्यासाठी जाणे अत्यंत कठीण असते. अनेकांचे शेत हे गावापासून व घरापासून दूर असल्याने रात्री पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक ठरते. याशिवाय साप, विंचू आणि अन्य वन्यप्राण्यांचाही धोका असतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे.

शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजपावसाची अनिश्चितता, वाढती इनपुट कॉस्ट, बाजारातील भावाचे चढ-उतार यामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच वीज पुरवठ्यासाठी गैरसोयीचा वेळ, त्यामुळे संकट अधिकच वाढले आहे.

"मागील अनेक वर्षांपासून दिवसा किमान १२ तास वीजपुरवठ्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दिवसाच्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी सुरक्षितपणे शेतकाम करून चांगले उत्पादन सहज घेऊ शकतो. परंतु हे वास्तव शासनाला केव्हा कळेल ?"- ठाकचंद मुंगुसमारे, अध्यक्ष, महाकाल संस्था तथा शेतकरी

टॅग्स :bhandara-acभंडाराelectricityवीजfarmingशेतीFarmerशेतकरी