शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

केवळ सात तास वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:06 PM

भारनियमनापासून काही दिवसच दिलासा मिळाला असून पुन्हा ग्रामीण भागांसाठी पंधरा ते सोळा तास बत्ती गुल राहत असून ग्रामीणांसाठी हा भारनियमन जिवघेणा ठरत आहे.

ठळक मुद्देग्राहकांचा आक्रोश : धारगाव फिडरवरील भारनियमन ठरतेय जीवघेणे

दिनेश रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (दिघोरी) : भारनियमनापासून काही दिवसच दिलासा मिळाला असून पुन्हा ग्रामीण भागांसाठी पंधरा ते सोळा तास बत्ती गुल राहत असून ग्रामीणांसाठी हा भारनियमन जिवघेणा ठरत आहे.निवडणुकीमध्ये जनतेला भारनियमन मुक्तीचे आश्वासन दिले होते. काही दिवस विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला. आता मात्र ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ तास भारनियमन करण्यात येत असल्याने ते दिवस गावकऱ्यांसाठी दिवा स्वप्न ठरले आहे.धारगाव विद्युत उपकेंद्रा अंतर्गत येणाºया सर्व गावांमध्ये १५ तास विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने गावांमध्ये रात्रीला अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शेतीला सिंचन कसे करावे, हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे तर, विजेवर चालणारे उद्योग करणाºया ग्रामीणांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शहरी विभागात विद्युत पुरवठा खंडित केल्या जात नाही. मात्र ग्रामीण जनतेला अंधारात ठेवल्या जात आहे. शासनाच्या भेदाभेदपणामुळे शासनाप्रती तीव्र संताप निर्माण होत आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण जनतेच्या उत्साहामध्ये खंड पडत आहे.धारगाव उपकेंद्राअंतर्गत कृषीपंपासाठी वेगळी फिडर बसविण्यात आली नसल्याने हा केंद्र डी ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे भारनियमनाचा फटका या केंद्राला सर्वात जास्त पडत असल्याची माहिती विद्युत विभागातून देण्यात आली आहे. कृषी पंपाचे फिडर वेगळे झाले तर ही समस्या लवकर सुटण्यास मदत होणार आहे. मात्र आता जिवघेण्या भारनियमनाने ग्रामीण जनता फार त्रस्त आहे.धारगाव उपकेंद्र डी ग्रुपमध्ये आहे. आठवडाभरात भारनियमनामध्ये सुधारणा होणार.-पी.जे. भोयर, सहायक अभियंता (ग्रामीण) भंडारा.