शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

By admin | Updated: February 18, 2017 00:28 IST

केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाना पटोले : शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभपवनी : केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील पातळीवर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविल्या जावेत तसेच योजना जनतेच्या दारी पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. गुरूवारी पवनी येथे झालेल्या जनता दरबारात ते बोलत होते.पटोले म्हणाले, या योजनाचा लाभ सर्व गोरगरीब जनतेला व गरजूंना झालाच पाहिजे. याकरिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. त्याच्याकडे दिलेली जबाबदारी अथवा शासकीय व जनतेची कामे करण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना देखील माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला.केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना या प्रत्येक घरापर्यंत पोहचल्याच पाहिजे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केले पाहिजे. शासनाच्या योजना आपल्या दारी आल्या आहेत. या योजना धावल्या पाहिजेत तरच आपला विकास होईल. सात दिवसाच्या आत सर्व प्रकरणाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी करावा अन्यथा त्यांना कार्यवाहीस पुढे जावे लागेल. यानंतर लोकांना सतरावेळा हेलपट्या खावे लागणार नाही, असेही त्यांनी बजावून सांगितले. प्रास्ताविक तहसिलदार वासनिक यांन केले. जनता दरबारात १५० चे वर प्रकरणे वा तक्रारी जनतेकडून आल्यात यात सर्वात अधिक प्रकरणे महसूल विभागाशी व गोसे धरणाशी संबंधीत आहेत. गोसे धरणामुळे निर्माण झालेल्या समस्या, पुर्नवसन, जमिनीचा मोबदला, फेरफार तसेच जमिनीचा सातबारा संबंधी व घरकुलासंबंधीच्या सर्व समस्यांचे निवारण खासदार नाना पटोले यांनी केले. दुपारी १.३० वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी ६.३० वाजता समाप्त झाला. एकूण १५ शासकीय विभागाचा यात सहभाग होता. सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिलीत व ते सोडविण्याचे आश्वासन देखील दिलीत. यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. अवसरे पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये, भाजपा तालुका अध्यक्ष के.डी. मोटघरे, संदीप शेटीवार, ठाणेदार मधुकर गिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पी.पी. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार शुशांक कांबळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)