तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे. ...
साकोलीचा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊ नये, याकरिता पटाच्या दाणीवर स्थानांतरीत करण्यात आला. नगरपालिकेच्या सदोष नियोजनाचा फटका विक्रेते व खरीददार दोघांनाही सहन करावा लागत आहे. ...
येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प् ...
बुध्द पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात शनिवारी रात्री तालुक्यातील नागझीरा अभयारण्यात निसर्गप्रेमीच्या सहकार्याने वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी वाघ, बिबट यासह विविध प्राण्यांचे दर्शन झाले. वन्यप्राणी गणनेसाठी ४४ मचानी उभारल्या होत्या. या मोहिमेत ...
शहराच्या विविध भागात असलेल्या खुल्या मैदानांना रात्री ‘ओपन बार’चे स्वरुप आले असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी मद्यपींची मैफल रंगते. कोणत्याही मैदानावर नजर टाकल्यास दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जागोजागी पडलेला असतो. खाद्य पदार्थांचे रिकामे पॉकीट, प ...
पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे. पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेत ...
आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसत ...
गावागावांत फोफावलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात आहे. मात्र लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याला अपवाद ठरत आहे. शिक्षण विभाग, गावकरी आणि शिक्षकांच्या सहकार्यातून ...
रोहा वैनगंगा नदी पात्रात शुक्रवारी रात्री अवैध रेती उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागून नवनीत संजय सिंदपुरे (१९) हा मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...
भंडारा जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत प्रकल्पात असलेले पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीटंचाईवर मात होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव असते, परंतु ...