वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले प्लास्टीक पाईपच्या साठ्याला आग लागून संपूर्ण पाईप बेचिराख झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील दसरा मैदानावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कार ...
शहराला पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण यंत्रणा कालबाह्य झाली आहे. याच संयंत्राच्या माध्यमातून पाणी शुद्ध केले जात असल्याने शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असून नळाद्वारे लालसर पिवळट पाणी येते. ...
शालेय पोषण आहार कर्मचाºयांना १८ हजार रुपये वेतन व पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद करू नये आदी शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांना घेऊन सोमवारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे जिल्हासचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा प ...
‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला. ...
नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. ...
कुंभलीजवळील अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह मंगळवारी सासरा आणि सानगडी गावात पोहचले. मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्टांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही अक्षरश: हादरली. पाच मृतदेहाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकाच् ...
पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्याची प्राणहिता समजली जाणाऱ्या वैनगंगा नदीतील पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनासह पशुप्राणी व जलचर प्राण्यांसाठीही वैनगंगेचे दूषित पाणी धोकादायक झाले आहे. आता नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी अजून किती आंदोलन ...
मृग नक्षत्र प्रारंभ होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दररोज प्रचंड उन तापत आहे. अड्याळ परिसरातील तलावांना भेगा पडल्या असून मत्स्य व्यवसायीक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. ...
चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी जीप कोसळून झालेल्या अपघातात सहा निष्पाप जीवांचा बळी गेला. अपघाताचे वृत्त कळताच संपूर्ण साकोली तालुका हादरून गेला. सासरा व सानगडीवर तर शोककळा पसरली. भावी आयुष्यात उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवीत प्रवेशासाठी गेलेल्या चार ...