कधीकधी काही घटना अशा घडतात की ती कशी काय घडली असावी असा विचार करून आपण अचंबित व्हावे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर गावात शिवाजीनगर भागात शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास घडलेली ही घटना. ...
तालुक्यातील तुडका येथे मधुकर वाडीभस्मे यांच्या घरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. आगीने रौद्ररुप धारण करुन घराजवळील कुंदा पंधरेसह इतर तीन घरे जळाली. कुंदा पंधरे यांचे घर बेचिराख झाले. त्यांचा संसार उघड्यावर आला. घराचे छत जळाल्याने आता राहावे कुठे असा प्र ...
लोकवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जूनला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या वर्धापन दिनासाठी एसटी महामंडळ राज्यभरातील आगारामध्ये विविध उपक्रम साजरा करीत आहे. या उपक्रमामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. सोबतच काही च ...
आबादी प्लॉटवर बांधलेले घर प्रशासनाने राजकीय दबावात येवून भर उन्हाळ्यात जेसीबी चालवून उध्वस्त केले. एक परिवार रस्त्यावर आला. घर पडल्याच्या धसक्याने कुटुंब प्रमुखाला रुग्णालयात भरती करावे लागले. प्रशासनाच्या या अतितत्परतेचा अनुभव मोहाडी तालुक्यातील सिर ...
जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे, म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात ...
वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन ...
सिहोरा येथील गजबजलेल्या चौकात असणाºया बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएमची सुरक्षा वाºयावर सोडण्यात आली आहे. यामुळे घाण, केरकचरा तथा थुंकदान म्हणून या एटीएमचा उपयोग नागरिक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
गावात एक नव्हे बारा रेतीचे अनधिकृत डम्पिंग यार्ड आहेत. यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली असल्याने गुरुवारला ३० मे रोजी दुपारी १२ वाजता गावकरी रेती माफीयांचे विरोधात सिहोरा पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी रेतीची चोरी बंद करण्याची मागणी लावून धरली. ...
बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तवि ...
सिलेगाव अडीच लोकसंख्येचे गाव. गत पाच वर्षापासून गावात तिव्र पाणीटंचाई. पाणीसमस्या कशी सोडवावी अशा प्रश्न अशातच उच्च शिक्षित महिला सरपंचपदी विराजमान झाल्या. स्वत:च्या शेतात बोअरवेल खोदला. अडीच किलोमिटर जलवाहिनी टाकून गावाला मुबलक पाणीपुरवठा सुरु केला. ...