जिल्ह्यात नियोजनाचे काम उत्तमरित्या सुरु असून टंचाई निवारणार्थ सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव आभा शुक्ला यांनी दिल्या. ...
सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाकरिता रेतीची अत्यंत गरज असून चोरीच्या रेतीवर शासकीय कामे धडाक्यात सुरु आहेत. नागपूर येथील मेट्रोचे बांधकाम तथा मनसर,तुमसर,गोंदिया राष्ट्रीय महामार्ग बांधकामे चोरीच्या रेतीवर सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोट ...
सोशल नेटवर्किंग साईटवर सध्या सरकारी नोकरीच्या नावाने अनेक पेजेस दिसायला लागले आहेत. देशभरातील विविध सरकारी खात्यांत उच्चस्तरीय पदांची भरती सुरु असल्याचे हे पेजेस सांगतात. ...
चारशे चाळीस रूपये खर्चून गभने सभागृह ते रेल्वे फाटकापर्यंत सिमेंट रस्त्याचे अजूनपर्यंत संपूर्ण कामे होणे शिल्लक असताना रस्त्यावर लावलेले 'पेव्हर ब्लॉक' पुर्णत: उखडू लागले आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर संशय निर्माण झाले आहे. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तुमसर पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागातील लाखोंच्या उद्यानाची सध्या दूरावस्था झाली आहे. येथील महागडे गवत आगीत स्वाहा झाले आहे. दर्शनी भागात सात हजारांचे एलईडी लाईट उधारीवर ...
जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्यावतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा इमारतींना दुरूस्ती अभावी अखेरची घरघर लागली आहे. ...
जिल्ह्यातील ४९ पैकी १९ रेतीघाटांचा लिलाव झाला. लिलावाचा निधी शासकीय तिजोरीत जमा झाला. २५ ते ३० दिवस रेतीचा उपसाही सुरू केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून रेती खनन व वाहतुकीवर बंदी आणली. ...
पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा सरकार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हयातील काही ग्राम पंचायतींना भेट देऊन अभ्यास केला. ...
पर्यावरण संतुलीत राहिले नाही, असे प्रत्येकजण बोलतो पण ते कशामुळे असंतुलीत झाले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जैवविविधता जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील पर्यावरण व जैवविविधता अभ्यासक सुहास वा ...
शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शिल, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रा ...