भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले. कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही. ...
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लगेच सरपंच अरुण गभणे यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली. ...
पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी ...
संपूर्ण भंडारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेच्या अखत्यारितील जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहे. त्यातही एक कर्मचारी कंत्राटी आणि दुसरा कायम स्वरूप आहे. ...
सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडले गेले. आश्वासन पत्र मागे घेतले गेले. अकरा जणांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. शिवलाल लिल्हारे यांना न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी विषया संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...
सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भंडारा जिल्ह्यातून तुमसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला प्रथम क्रमांकाची मते मिळाली होती. सन १९९० मध्ये शिवसेनेचाच उमेदवार येथे पक्षाने उभा केला होता. त्यामुळे भंडारा-पवनी विधानसभा व्यतिरिक्त तुमसर-मोहाडी व ...
‘‘अनंताच्या पलीकडे जावूनही अस्तित्व करावं, तुमच्या डोळयातूनही कुणी तरी जग बघावं’’ या उक्तीप्रमाणे नेत्रदान करुन अंधांना दिव्यदृष्टी देण्याचे कार्य होत आहे. यातच विरली (बु.) परिसरातील एकाच दिवशी दोघांनी नेत्रदान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. ...
निरामय आयुष्यासाठी योगा हे रामबान औषध आहे. त्यासाठीच योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा शहरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत. ...
सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही. ...