अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ भंडारा यांच्या संयुक्त आवाहननुसार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारला शासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त क ...
भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकट ...
तालुक्यातील मोहगाव देवी टोली ते रोहना रस्त्याजवळ सूर नदीच्या काठावर बाबू वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात वाळू जमा करून रात्र-दिवस अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. या वाळू चोरट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी मोठी कारवाई करतील का, असा प्रश्न गावकऱ् ...
बांधकाम साहित्याचे कीट घेण्यासाठी तीन दिवसांपासून पावसात तिष्ठत असलेल्या कामगारांकरिता शिवसैनिकांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना येथे गुरुवारी (दि. ४) रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. ...
शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विकलेल्या पैशावरून झालेल्या वादात वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले असून आंतरराज्यीय शिकाऱ्यांची टोळी आयतीच वनविभागाच्या हाती लागली. हा वाद झाला नसता तर तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे झालेल्या वाघाची शिकारही पुढे आली नसती ...
गत तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील एक घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र एक कुटुंब उघड्यावर आले आहे. ...
जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...
मंगळवारी रात्रीपासून सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून सदर राज्यमार्ग बंद आहे. ...
गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे करडी परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदी, तलाव व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. मात्र, पेरणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाल्याने परे पाण्याखाली येवून सडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतशिवा ...
'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात साप ...