शेतातील मोटारपंप चालू करताना विजेच्या धक्क्याने तरूण शेतकऱ्याचा जागीच बापाच्या नजरेसमोर मृत्यू झाला. ही घटना पालांदुरात मऱ्हेगाव कृषी फिडर अंतर्गत घडली. सोमवारला दुपारी १०.१५ च्या सुमारास स्वत:च्याच शेतात घटना घडली. संतोष वासुदेव हटवार (२४) रा. पालां ...
राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या तुमसर-गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलावर उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. या प्रकाराने उड्डाणपुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सध्या हा खड्डा तरूणांसाठी सेल्फी पॉर्इंट बनला आहे. ...
नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. ...
तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावस ...
मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड ऑफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. ...
वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. ...
वनविकास महामंडळातील वनप्रकल्प विभाग भंडारा विभागीय कार्यालयाच्या परिसरात वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विभाग राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आ ...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या जलसंधारण नदी विकास व गंगा मंत्रालयाच्या वतीने राज्यातील ३४ जिल्ह्यात जलक्रांती अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...