चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत क ...
पावसाळ्याच्या दिवसात वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा सुरू होताच तुमसर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच वीज विभागाचे स्थानिक तांत्रिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रभर वीज प ...
तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने जिल्हयात सर्वदूर हजेरी लावली. पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामांतर्गत कामाला वेगाने सुरुवात झाली असून पेरणीची कामे जोमात सुरु आहेत. ...
जेष्ठस्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी मंगळवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर येथील राजीव गांध ...
शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले. ...
लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव आपल्याला मान्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने व पदाधिकाऱ्याने इमाने इतबारे काम केल्याची ग्वाही मी स्वत: देतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत एकजुटीने कामाला लागा. सत्ता असो वा नसो भंडारा-गो ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, किमान वेतन, पेन्शन, आजारपणातील रजा आदीच्या कायद्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा व विधान सभेत चर्चा करावी व न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केली. ...
जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत. ...
तुमसर तालुक्यातील लोहारा येथे ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेतातून पाणी आणुन तहान भागविण्याची वेळ आली आहे. महिला मंडळींना शेतातुन पाणी आणावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने अनेक हातपंप विहि ...
नागपूर- गोंदिया प्रवासा दरम्यान रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसून येते. रेल्वे गाडीत लवकर चढण्याकरिता शेकडो रेल्वे प्रवाशी स्थानकाच्या विरुध्द बाजूने जीव धोक्यात घालून प्रवाशी गाडीत प्रवेश करतात. सदर मार्गावर दररोज प्रवाशां ...