पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्याची प्राणहिता समजली जाणाऱ्या वैनगंगा नदीतील पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनासह पशुप्राणी व जलचर प्राण्यांसाठीही वैनगंगेचे दूषित पाणी धोकादायक झाले आहे. आता नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी अजून किती आंदोलन ...
मृग नक्षत्र प्रारंभ होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दररोज प्रचंड उन तापत आहे. अड्याळ परिसरातील तलावांना भेगा पडल्या असून मत्स्य व्यवसायीक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. ...
चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी जीप कोसळून झालेल्या अपघातात सहा निष्पाप जीवांचा बळी गेला. अपघाताचे वृत्त कळताच संपूर्ण साकोली तालुका हादरून गेला. सासरा व सानगडीवर तर शोककळा पसरली. भावी आयुष्यात उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवीत प्रवेशासाठी गेलेल्या चार ...
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली ...
१५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विकासात्मक कामांच्या अनेक संधी उपलब्ध असून समस्याही आहेत. त्यांचा अभ्यास करून केंद्र व राज्य शासनाकडून मोठा निधी खेचून आणण्याकरिता प्रयत्नशील राहुन दोन्ही जिल्ह्याच्या विकासाकरिता कटीबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुनील मेंढे या ...
ईव्हीएम निवडणूक प्रणालीमुळे देशातील शासन व्यवस्था व लोकशाही धोक्यात आली असून सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, या मागणीचे निवेदन सर्वसामान्य नागरिकांनी भारताचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले. ...