भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात तीन लाख ७० हजार ६९० मत नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ ...
येथील हुतात्मा स्मारकापासून डॉ. महेंद्र गणवरी, जिल्हाध्यक्ष योगेश शेंडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. त्रिमुर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांन ...
शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक ...
तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्यावर बुधवारी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करीत तुमसर शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने येथील ...
किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतू ...
भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ११८८.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. सध्या या कालावधीत ११४९.४ मिमी म्हणजे ९७ टक्के पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात १३६ टक्के झाला. या तालुक्याची सरासरी १२२७ म ...
दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विकलांग व्यक्तींच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पीडब्लूडी मोबाईल अप्लीकेशनची माहिती दिली जात आहे. ...
केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे सन २०२० पर्यंत देश कृष्ठरोगाचे दुरीकरण करणे, समाजातील कृष्ठरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, सन २००३ पासून जिल्ह्यात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबव ...
भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग, शिक्षण विभाग, महसूल, वनविभागासह इतर विभागातील २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३५ च्या घरात आहे. या कुटुंबियांना असंख्य अडचणी येत असून कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. ...