जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबर १८७५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्व ...
भंडारा जिल्हा धानउत्पादक जिल्हा आहे. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ७४ केंद्र मंजूर असून प्रत्यक्षात ७३ केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ८ लाख ६ हजार ६१ क् ...
भंडारा जिल्ह्यात दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसात आधारभूत धान खरेदी केंद्रावरील पोते ओले झाले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आता दोन दिवसापासून ओले झालेले धान पोत्यातच अंकुरत आहेत. पिंपळगाव सडक येथील सहकारी भात गिरणीद्वारे आधारभूत धा ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कृषी विषयक कामांची माहिती जाणून घेण्यात आली. पावसाने झालेले नुकसान, शेतकऱ्याची संख्या आणि प्रत्यक्ष मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाणून घेताना ज्यांना मदत पोहचली नाही, त्याच्या कारणामीमांसा क ...
सहविचार सभेला शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी अध्यक्ष पुजा चौधरी, के.के. वाजपेयी, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपांडे, अशोक वैद्य, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, दिशा गदे्र, अविनाश पाठक, पुरूषोत्तम डोमळे, सुभाष गरपडे, हरिहर पडोळे, यादवराव गायकवाड, पांडूर ...
सातोना ते नेरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी बांधकाम यंत्रणेने मागील दोन महिन्यापासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवत केली आहे. पहिल्या थराचे काम करण्यात आले आहे मात्र नंतरचे काम करण्यास अतिविलंब झाल्य ...
निवेदनानुसार देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारांची दारूण समस्या, कामगार कायद्यात मालक-कार्पाेरेट धार्जीनी बदल करणे, खाजगीकरण, कंत्राटीकरणाचा अतेरेकी सपाटा आदी जनविरोधी धोरणे राबविण्याचा सांप्रत केंद्र सरकारने जणू चंग बांधलेला दिसत आहे ...
भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात य ...
वाळू तस्करी जोमात सुरू आहे. बोथली, खोलमारा, तावशी, मांढळ आदी घाटावरून राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू असली तरी मात्र या तस्करावर कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट येथील तलाठी वाळू तस्करासोबत खुलेआम फिरत असल्याने कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यां ...