ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
लाखनी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम करताना डांबराचा वापर योग्य प्रमाणात करण्याचे निर्देश आहे. परंतु डांबर कमी वापरून जुने आॅईल वापरले जात आाहे. तसेच इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. रोलरद्वारे दबाई क ...
सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत देवसर्रा येथे शांताबाई सदाशिव बिसने (७०) राहतात. २०१७ मध्ये त्या सीतेपार येथील शेतात कामाला गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र धारदार वस्तूने कापून लंपास केले होते. त्यावेळी शांताबाईने सि ...
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रातील रेती विदर्भासह मध्य प्रदेशात प्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रेतीघाटाचे लिलाव करून रेतीचा उपसा करणे अपेक्षित असते. दरवर्षी प्रशासनाच्यावतीने रेतीघाटांचे लिलाव केले जातात. मात्र काही ...
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ब्रिटीशकालीन चांदपूर जलाशय आहे. ३८८ हेक्टर क्षेत्रात हा जलाशय विस्तारलेला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पानंतर सिहोरा परिसरात सिंचन क्षेत्रात वाढ करण्यात आली. १४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असल्याची नोंद आहे. पर ...
पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना ...
भंडारा जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून लागवड लायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. भात लागवडीखालील एक लाख ७७ हजार क्षेत्र आहे. जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ४३ हजार मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षीही धानाचे चांगले पीक येण्याची ...
महसूल विभागाने रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. विविध ठिकाणी तपासणी चौकी लावण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावरही बैठे पथकाची चौकी लावण्यात आली. बुधवारी मोहाडी तहसील कार्यालयातील तलाठी पराग जयकांत तितीरमारे, अमोल श ...
शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श् ...
भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर जलाशय आहेत. हे जलाशय परदेशी पाहुणे पक्ष्यांना दरवर्षी आकर्षित करते. हिवाळ्याला सुरुवात होताच या पक्ष्यांचे आगमन सुरु होते. या पक्ष्यांमुळे जलाशयांचे सौंदर्य फुलून जाते. विदेशातील जलाशय हिवाळ्यात गोठतात. त्यामुळे या प्रदे ...
संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचे पालन करावे. स्वसंरक्षणार्थ कायद्याने पुष्कळशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा योग्य वापर करावा असे मौलिक विचार पवनी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस .एम. पाटील यांनी व्यक्त केले. त्या संविधान द ...