संचारबंदीच्या काळात पदराच्या गाठी सोडाव्या लागत असून हातालाही काम नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून पदरातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने कोरोनाशी दोन हात करताना ग्रामीण मजूर हातघाईस आले आहे. ...
बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले ...
जगात कोवीड-१९ ने थैमान घातला आहे. कुठेही प्रतिबंधात्मक औषध बाजारात उपलब्ध नाही. मात्र यावर प्राथमिक उपाय म्हणून लोकांनी संपर्क टाळणे, शिकतांनी व खोकलतानी नाकावर व तोंडावर रूमाल ठेवणे, साबनांनी पाणी वापरून हात स्वच्छ धुवावे, संवाद करताना एक मिटरचे अंत ...
कोरोना विषाणू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यातून भारत देशही सुटलेला नाही. महाराष्ट्रात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई का ...
ग्रामीण भागात विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारुवर धाड टाकून पोलिसांनी ३३०४ लीटर दारु जप्त केली. तर १६ हजार ३३७ किलो मोहापास हस्तगत केला. १२५६ लीटर देशी विदेशी दारुही जप्त करण्यात आली. याप्रकरणात नऊ दुचाकी, चार चारचाकी वाहने असा एकूण ३७ लाख ८१ हजार २४३ र ...
परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त क ...
व्यावसायिक उंची गाठणाऱ्या खूप कमी माणसांना सामाजिक जबाबदारी उत्तमरित्या पेलवता येते. पैसेवाले, दानशूर खूप आहेत. अनेकांनी पैशाच्या बळावर आपले बस्तान राजकारणात मांडले. पण आमदार राजू कारेमोरे यापेक्षा वेगळे ठरतात. यशस्वी उद्योजकांबरोबर दानशूर म्हणून त्य ...
मोहाडी शहराची नळयोजना पूर्वीच्या लोकसंख्येनुसार सूर नदीवर तयार करण्यात आली. आता लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. परंतु दुसरा मार्ग नसल्याने त्यावरच तहान भागविली जात होती. त्यातच सूर नदी डिसेंबर महिन्यापासूनच कोरडी पडत ...
देवीदास मारुती कानेकर (५६) रा.मासळ असे मृताचे नाव आहे. तर विजय विनायक मटाले (४०) रा.मासळ असे जखमीचे नाव आहे. शेतीच्या कामानिमित्त विजय मटाले यांचा ट्रॅक्टर घेऊन देवीदास कानेकर घरतोडा येथील शेताकडे जात होते. मासळ गावाच्या बाहेर ट्रॅक्टर जाताच चालकाचे ...