सकाळच्या सुमारास किरकोळ व ठोक भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांची खरेदी विक्री केली. शेतकरीही साहित्य घेवून बाजारपेठेत दाखल झाले होते. सकाळी ११ ते २ या कालावधीत किरकोळ दुकानदारांना या आदेशाबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजीपाला पोत्यात भरून ठेवले होेते. दरम् ...
मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हा ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असून संपूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. या काळात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मात्र शाळे ...
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध चिन्नोर तांदळाला लावकच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रपरिषदेत खासदार सुनील मेंढे आणि ईरीचे संचालक अरविंदकुमार यांनी दिली. ...
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत् ...
जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., सहायक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, समाजकल्याण वि ...
तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या नि ...
सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, ...
मोहाडी तालुका प्रशासनाच्या अन्न पुरवठा विभागाचे वतीने कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील १०१ सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात आला. धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी कार्ड ...
२८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपूर करार करण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाला २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के विकास निधी, मंत्रिमंडळात २३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र सर्वच सरकारांनी या ...