नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधि ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याचा सर्वाधीक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास होत आहे. गर्रा, बघेडा, आसलपाणी, मोठागाव, गाळकाभोंगा, कारली येथील जवळपास सात हजार लोकसंख्या मिळून बघेडा येथे उपकेंद्र आहे. उपकेंद्राचा अनेक र ...
गत वर्षांपासून धान पिकावर अस्मानी व सुलतानी संकटाचा मार बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकºयाला बसत आहे. यावर पर्यायी व पुरक व्यवसाय म्हणून फळ उत्पादनाच्या माध्यमातून मदत होऊ शकते, या विचाराने प्रेरीत होऊन कोलारी येथील मोरेश्वर सिंगनजुडे या शेतकºयाने ...
मध्यप्रदेशात उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नागरिकांची तृष्णा व शेतकऱ्यांकरीता वरदान ठरली आहे. बावनथडी नदीवर दोन राज्यांनी मिळून सीतेकसा येथे धरण बांधले आहे. त्यामुळे बावनथडी नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडत आहे. नाकाडोंगरी शिवार ...
चार जणांविरोधात विरोधात लाखांदूर पोलिसांत भांदविचे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. याप्रकरणाचा खटला लाखांदूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायदंडाधिकारी प्र ...
तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त झाली. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक शिखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तामसवाडी घाटावर धाड मारली. त्यावेळी सहा ट्रॅक्टर घाटावर उभे होते. त्यापैकी तीन ट्र ...
नाकाडोंगरी येथील आरोग्य केंद्र २५ गावातील जनतेला आरोग्य सेवा पुरविते. शासनाने १३ कलमी कार्यक्रमांतर्गत या केंद्राला आरोग्य वर्धीनी केंद्राचा दर्जा दिला. आयुष्यमान भारत योजनेच्या १३ प्रकारच्या सुविधा येथे मोफत देण्यात येतात. यामध्ये विविध कर्करोगाचे प ...
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरून रेड झोन असलेल्या नागपूर शहरातून अनेक जण विना परवाना आणि लपून-छपून प्रवेश करतात. नागपूरवरून येणारे अनेक जण खरबी नाका चुकवून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोना प्रादूर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धत ...
भंडारा शहरात पहाटेच्या सुमारास तुरळक पाऊस बरसला. मात्र त्यानंतर उन्हाची दाहकता वाढली. दुपारी ३ वाजतापासून वातावरणात बदल जाणवला. आकाशात मेघ दाटून आले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. क्षणातच पाऊसही बरसला. या पावसामुळे उकाळ्या ...