तुमसर तालुक्यातील बंदरझिरा (आंबागड) येथे अरबस्तान येथून ३०० वर्षांपुर्वी आलेले बाबा सिध्दीक शाह यांची दर्गा आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, शांत, रमणीय परिसरात स्थित या दर्ग्यावर दूरदूरुन भाविक येतात व शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करतात. भाविकांसोबतच पर्य ...
पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेभाटा रस्त्यावर एकीकडे डागडुजी तर दुसरीकडे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत होती. एकाच आठवड्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार झाले आहे. याबाबत ‘लोकमत ...
भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आ ...
सध्या शेतकऱ्यांचे धान पेरणीचा हंगाम सुरु झाला असून या कालावधीत शेतकऱ्यांना बि बियाणे, खते खरेदीसाठी पैसे तात्काळ जमा करणे गरजेचे आहे. नाकाडोंगरी लगतच्या गर्रा बघेडा, डोंगरी बु., आष्टी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची पूर ...
कोरोना बाधित रुग्ण बरा झाल्यानंतर १५ जूनला जिल्हा प्रशासनाने एका पत्राद्वारे अडयाळ भागातील निश्चित केलेला कंटेन्मेंट क्षेत्र व बफर क्षेत्रावर असणारे प्रतिबंध गेली सात दिवसांपुर्वी हटविण्यात आले. परंतु कंटेन्मेंट क्षेत्रातील मुख्य मार्गावर ठेवण्यात आल ...
लाखनी तालुक्यात सन २०२०-२१ खरीप हंगामात भात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ६३१ हेक्टर आहे. यापैकी आवत्याचे क्षेत्र ६९८ हेक्टर व धानाचे पऱ्हे नर्सरी २ हजार १९३ हेक्टरवर आहेत. नर्सरी १४२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुव ...
कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिकांनी प्रवास टाळला असून परिणामी बस फेऱ्यांना प्रवाशांकडून प्रतिसाद नाही. अशात हा फटका भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यांतर्गत येथील व्यापारी कादर रिजवी यांचा बारदाना नागपूर एमआयडीसी येथून आण ...
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांची वाताहत झाली. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईसह आली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये शासनाने यात शिथिलता दिलीे. बहुतांश गावात ग्रामपंचायतीनी नियोजन तयार केल्याने महिनाभर मजुरांना कामे उपलब्ध केले. यामुळे गावात मज ...
कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांजवळ पैसाच नव्हता. मात्र पीक कर्जाने या शेतकऱ्यांना तारले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला यंदा ४२६ ...
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळ परिस्थितीवर ...