भंडारा शहरातील काही व्यवसायीकांनी आपली दुकाने सुरु केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने कारवाई सुरु केली. पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. काही कळायच्या आत व्यवसायिकाने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. ...
परिसरात दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाच्या सरी होत आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतात उन्हाळी धानाच्या कडपा पाण्याखाली सापडल्या. दररोज ढगाळ वातावरण दिसते आहे. कोंढा येथे सोमवारी दुपारी जोरदार पाऊस आला. त्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले ...
भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून २०१८-१९ मध्ये अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ३० मार्च २०१९ च्या पत्रान्वये कार्यालयीन आकस्मिक खर्चांत ...
भंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहण ...
ट्रकला थांबवून कारवाई करण्यात आली. ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे नेण्यास सांगण्यात आले. चालकासोबत गृहरक्षक दलाचा जवान त्या ट्रकमध्ये बसला. ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही अंतर जात नाही तोच चालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि धुम ...
लाखांदूर तालुक्यात २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट येथील पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास चार हजार ३८५ घरकुलांना प्रशासकीय मंजु ...
सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात ...
आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मा ...
अनेक गावातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. याला कारणीभूत तलाठी व मंडळ अधिकारी असून योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ...