ऐन पावसाळ्यापुर्वी रेतीची ठिकठिकाणी डम्पिंग करून त्याची चोरीछुप्या मार्गाने विल्हेवाट लावली जाते. एखाद्या कर्तबगार अधिकाऱ्याने धाड घातलीच तर त्यापुर्वीच रेती तस्कराला याची माहिती मिळत असते. महसूल प्रशासनापेक्षा रेती तस्कारांची यंत्रणा तगडी आहे. वेळप् ...
वरठी येथील आठवडी बाजार गावाच्या मध्यभागी भरतो. बाजाराच्या चारही बाजूला दाट लोकवस्ती आहे. मोहाडी तालुक्यातील सर्वाधिक मोठा आठवडी बाजार म्हणून वरठी प्रचलित आहे. परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकाचा थेट व्यावसायिक सबंध वरठी गावाशी असल्याने बाजारात गर्दी ...
आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र ...
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पेंच कालव्याचे पाणी परिसरात मिळत नाही. जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने उन्हाळ्यात जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ठाणा, परसोडी, शहापूर, नांदोरा, खरबी, निहारवानी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती को ...
तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक ...
भंडारा हा विकासात मागासलेला जिल्हा आहे. उद्योग, पुर्नसवसन, सिंचनासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत. यासाठी कोणतेच भरीव प्रयत्न होताना दिसत नाही. उलट राजकीय नेतृत्वाच्या अभावाने येथील प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येतात. मात्र एखादा प्रकल्प अथवा विकास ...
पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. यात गोसेचा प्रकल्पीय एकुण पाणीसाठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय उपयुक्त जीवंत पाणीसाठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारची जलाशय ...
जिल्ह्यात दशकभरापूर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. परंतु गोसेधरणात पाणी अडविल्यानंतर रेतीघाटांची संख्या कमी झाली. दुसरीकडे जिल्ह्याची जीवनदायीनी समजली जाणारी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे र ...
तालुक्यातील ग्राम खैरबोडी, चुरडी, चिखली, गराडा व काचेवानी या गावातील महिलांचा समावेश होता. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा उत्साह व आनंद तसेच लाख बांगडी निर्मिती मधून त्यांना मिळणारा मोबदला बघता तालुक्यातील इतर गावातील महिलांनी सुद्धा अदाणी फाऊंडेशनकडे ...
भंडारा शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असून नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता नगरपरिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. ...