अनेक वर्षांपासून शासनस्तरावर खरे आदिवासी आपल्या न्याय मागण्यांसंदर्भात लढा देत आहेत. ६ जुलै २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या आदिवासींच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. उलट गैरआदिवासींना ...
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे बाधित रुग्णांना प्लाझ्मा हा जीवनदान ठरणारा आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान साठी पात्र असतात. टाळेबंदीच्या काळात पोलीस विभागाने अतिशय जोखमीचे कर्तव्य बजावले. त्यामुळेच भंडारा जिल्ह्यातील पोलीस विभागातील अन ...
कोरोनाने सर्व जगच बदलून गेले आहे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी-अधिक सर्वच देशात झाल्याने देशात २२ मार्चनंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लग्न सोहळ्यासाठी पाच लोकांपेक्षा अधिक यांना परवानगी नव्हती मात्र आता ...
जिल्ह्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत घट हाेत असली तरी गंभीर परिस्थितीत अनेक रुग्ण आहेत. अशा रुग्णांना इतर औषधीसाेबतच प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांमध्ये उपचाराला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढत आहे. त्यासाठीच काेराेनामुक्त झालेल् ...
भंडारा जिल्ह्यात धान निघाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हरभरासह विविध रबी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात यावर्षी ४ हजार ९६३ हेक्टरवर हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे. पिकही जोमाने वाढत आहे. असे असताना आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ...
भंडारा जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य होती. मार्च महिन्यात आठ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एकही व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. एप्रिल महिन्यात १८६ व्यक्तींची तपासणी केली असता २७ एप्रिल रोजी भंडारा ताल ...
जिल्ह्यात विणकरांची संख्या मोठी आहे. काही वर्षापूर्वी चकारा येथे सुमारे २०० विणकर शाॅल, गोणा, लुगडे, ब्लँकेट, धोतर आदी तयार करीत होते. त्या काळात त्याला मोठी मागणीही होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने हातमाग व्यवसाय मागे पडला. अनेक जण आता नोकरी - व्यवस ...
पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसि ...
विशाल पात्र असलेल्या वैनगंगा नदीसह चुलबंद, बावनथडी, सुर आदी नद्या आहेत. या नद्यातील रेतीवर आता जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील तस्करांचा डाेळा आहे. दशकभरापूर्वी जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक घाट हाेते. मात्र गाेसे प्रकल्पाच्या निर्मितीनंतर ब ...