Bhandara Fire कदाचित फायर ऑडिट झाले असते तर कदाचित आज दहा निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता, असे वैचारिक प्रायश्चित केल्याशिवाय हातात काहीच उरले नाही. ...
दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, अशी टीका शिवसेनेचं केंद्र सरकारवर मुखपत्र असणाऱ्या सामनामधून केली आहे. ...