फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी म्हणजेच आनंदाची पर्वणीच. हिंदू संस्कृतीत होळी व धुळवळीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रत्येक क्षणाला ... ...
कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल डोकरीमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, ... ...
गत वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाकडून वीज बिल माफ होण्याचा अंदाज नागरिकांमध्ये व्यक्त केला जात होता. या अंदाजानुसार तालुक्यातील विविध संस्था व नागरिकांनी वीज बिलाचा भरणा न केल्याची देखील चर्चा आहे. यावेळी वीज बिल कंपनीद्वारा थकीत वीज बिल वसुली ...