गांधी चौक, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, खात रोड, लाल बहादूर शास्त्री चौक, बसस्थानक परिसर, मोठा बाजार यासह शहरातील सर्व भागातील दुकाने बंद होती. मात्र असे असले तरी अनेक जण विनाकारण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे दिसत होते. शहरालगतच्या गणेशपूर परिस ...
सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी समाजाचे फार माेठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, ... ...
गृहमंत्री देशमुख यांच्या कारकिर्दीत गृहविभागातील पोलीस खात्याचा व्यक्ती स्वत:करिता व त्यांचा पक्षाकरिता दुरुपयोग करून घेतला आहे. खासदार डोलकर आत्महत्या ... ...
बॉक्स नगर परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना दंड विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या कार्यालयातच तीन ... ...
तालुक्यातील नवेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बात पड क्षेत्रांमध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिल बुरडे यांच्या शेतावर आयोजित शेती ... ...