मागील तीन वर्षांत तत्कालीन शासनाने पाणीटंचाई व भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. परंतु, तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही. मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योज ...
शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, खात रोडवरील खांब तलावाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून प्रत्येकाची तपासणी सुरू केली. खांब तलाव येथे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस करूनच शहरात सोडले जात होते. पोलिसांचे वाहनही शहरभर ...
साकोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी एक वर्षापूर्वी माधुरी मडावी यांची नियुक्ती झाली. त्यांनी अनेक विकासात्मक कामे केलीत. कोरोना काळात त्यांनी ... ...