हिरवळीच्या खताने जमीन कोवळी होऊन सुपीक बनते. सुपीक जमीन पिकाला सकारात्मक ऊर्जा देते. रोगराइर्पासून बचाव करते. पर्यायाने कीटकनाशकांचा खर्च वाचून शेती कमी खर्चाची कसायला मोठी मदत होते. पूर्वीच्या काळी रासायनिक खत नसताना केवळ सेंद्रिय व हिरवळीच्या खताच् ...
भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्णसंख्या हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रि ...
लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथे १९६९ पासून महाराष्ट्र मिनरल्स काॅर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून कायनाईट माईन्स सुरळीत चालू होती. सदर माईन्समध्ये ... ...