पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
१८ लोक ०५ के मोहाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने शाळेकडे लक्ष द्यायला शिक्षकांकडे अजिबात वेळ उरलेला ... ...
भंडारा : स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय अनिल नवलाखे हा दहावीच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत ४९४ गुण मिळवून (९८.८० ... ...
गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील साधारणत: २५ टक्के क्षेत्रात धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी १ लाख ८३ हजार हेक्टरवर धानपिकाचे नियोजन आहे. त्यात १३ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रावर नर्सरी तय ...
रक्तदानाने रक्त कमी होत नसून शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होते. ४६ वर्षांच्या आयुष्यात आपण ४६ वेळा रक्तदान केल्याचे सांगत त्यांनी रक्तदानासाठी तरुणांना प्रोत्साहित केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ...
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानपिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १३३०.२ मिमी आहे. ... ...
तुमसर रोड - तिरोडी या रेल्वे मार्गावर देव्हाडी, शिवनी, कोष्टी शिवारातील शेतकऱ्यांना जाण्याकरिता रेल्वे प्रशासनाने अंडरपास पुलाचे बांधकाम केले ... ...
तुमसर तालुक्यातील डाेंगरीबूज येथील समाजमंदिरात राष्ट्रवादी काॅंंग्रेस आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. त्यावेळी ते बाेलत हाेते. बैठकीला ... ...
भंडारा शहरातील मोडकळीस आलेली जुनी पाणीपुरवठा योजना भंडारेकर यांची तहान भागविण्यासाठी अपुरी असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ... ...
भंडारा : पावसाने दडी मारल्याने शेतातील पऱ्हे वाळत असून रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग ... ...
भंडारा : गत मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून, तेव्हापासून शाळा बंद आहेत. मुलेही घरातच आहेत. यामुळे त्यांना घरातच ... ...