सन २०१२ ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपय ...
नेहमीप्रमाणे गुराखी बालचंद राऊत यांनी आपली जनावरे शुक्रवारी जंगलात चारायला नेली होती. अचानक बिबट्याने एका गायीवर हल्ला चढिवला. बालचंदने आरडाओरडा केला असता त्याच्यावरच बिबट्याने हल्ला चढविला. त्याच वेळी एका म्हशीने बिबट्याला पळवून लावल्याने गुराख्याच ...
भंडारा : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न समाजापर्यंत मांडण्याचे अनमाेल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करत आले आहेत. कलावंताप्रती उत्तरदायित्व म्हणून ... ...
रुग्णांच्या आरोग्याशी खेळ मोहाडी : प्राथमिक आरोग्य केंद्र, बेटाळा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे व बेताल वागणुकीमुळे सध्या हे रुग्णालय ... ...
नरेंद्रकुमार माणिक देशपांडे (रा. गोबरवांही) असे दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ८ ऑगस्टला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पवनारखारीच्या ... ...