पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपाययोजना करण्यात येतात. यावर्षी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुक्ष्म नियाेजन केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून सर्व घटक सदस ...
गोसेखुर्द धरणामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३४ गावे पुर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली आणि सालेबर्डी खैरी या दोन गावांचे पुनर्वसन मात्र रखडल ...
साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. ... ...
कंपनीची सर्व्हीस मिळेना भंडारा विभागातील नादुरुस्त झालेल्या इटीएम मशीन दुरुस्तीसाठी ट्रायमॅक्स कंपनीकडे पाठविण्यात येतात. परंतु त्या वेळेवर दुरुस्तच होऊन ... ...