नवी दिल्ली : विविध वादांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हे वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधक नाहक ताणून धरत आहेत़ सुशासन आणि विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सरकारने म्हटले आहे़ ...
फोटो आहे.. रॅपमध्ये ....राज्य वखार महामंडळातर्फे लाभांशनागपूर : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे केंद्रीय वखार अधिनियम १९६२ नुसार शेतमाल व्यवस्थापनाचे काम करते. या महामंडळात केंद्रीय वखार महामंडळाचे व राज्य शासनाचे प्रत्येकी ४.३६ कोटी इतके भागभांडवल ...