केंद्र आणि राज्यातील सरकारच्या धोरणांमुळे कृषी, सिंचन, वीज व शिक्षण क्षेत्रातील वातावरण चिंताजनक बनले आहे. औद्योगिक क्षेत्रात देशाची परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही. ...
पेशावर येथे झालेल्या प्रकारानंतर शहरातील शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालयांना संरक्षक भिंती नाहीत. ...
नवी मुंबई : पनवेलमधील स्थानिक व बाहेरील या वादावरून सीएनजी भरण्याच्या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने सीएनजी पंप कर्मचार्याला रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...