वॉर्डातील नागरीकांच्या पाणी पुरवठ्याची मागणी लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने एका दशकापूर्वी काही निवडक वार्डांसाठी पाणीपुरवठा योजना अंमलात आणली होती. ...
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील दोन राशन दुकानापैकी एका दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबित केला. मात्र दुसऱ्या दुकानाला अभय का? असा प्रश्न जांभोरा ...
चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही जमिनीच्या शासकीय दरात वाढ झाली आहे. नवीन वर्षात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार महागले आहेत. शहरात ही वाढ १२ ते १४ टक्के तर ग्रामीण भागामध्ये १८ ते २० टक्के इतकी आहे. ...
दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह सुकळी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शेखर रामचंद्र निखारे रा. सुकळी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाच्या ...
तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात. ...
‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ...
भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावाच्या या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठी असायला हवा होता. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाळ आणि झाडे-झुडपे वाढले आहेत. ...