दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह सुकळी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शेखर रामचंद्र निखारे रा. सुकळी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाच्या ...
तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात. ...
‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ...
भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावाच्या या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठी असायला हवा होता. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाळ आणि झाडे-झुडपे वाढले आहेत. ...
जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपचारासाठी सात ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची स्थापना करण्यात आली. मात्र या ठिकाणी मुलभूत सोयीसुविधांचा अभाव ...
तालुक्यातील बहुतेक गाव नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील झाडे व वन्यप्राण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनातर्फे विविध ...
तालुक्यातील महत्वाचा झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून दोन वर्षे पूर्ण झाले. या योजनेच्या पहिल्या टप्प्याकरिता ६१८.५५६ लक्ष रुपयांची गरज आहे. ...
रविवारी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी व परीक्षा घेतली. ...