ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जाती निर्मूलनासाठी शासनाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु समाजकल्याण विभागातर्फे मंजूरीप्राप्त ४२ जोडपी या अनुदानापासून वंचित आहेत. ...
जिल्ह्याचे नाव काना कोपऱ्यात पोहचविण्याची क्षमता चांदपुरात आहे. राजकीय इच्छा शक्ती अभावी हे स्थळ उपेक्षित आहे. या गावात पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम पुन्हा भर घालणार आहे. ...
स्थानिक अॅलोपॅथिक दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची नोकरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे लावण्यात येत असल्याने शिपाई दवाखाना उघडून बसतो. डॉक्टरविना दवाखाना आजारी पडला आहे. ...
शालेय पोषण आहाराबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्रक काढले. परंतु दहा महिने होऊनही त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात आी नाही. ...
तालुक्यात सहा रेतीघाट असून या रेतीघाटामधून रेतीची अवैधरित् या वाहतूक केली जाते. यावर तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करून एका वर्षात १४ लक्ष, ५२ हजार ७० रुपये ...
साहित्य, पुस्तके, कादंबऱ्या, कविता संग्रह या भेटवस्तू म्हणून देण्याची चुकीची पद्धत साहित्यीकांनी सुरु केली आहे. साहित्यीकांनी हा प्रकार बंद करून प्रामाणिक लेखन शैलीत दमदार ...
चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत दरड कोसळून मलब्याखाली दाबल्या गेलेल्या मजुराचा बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मृत्यू झाला होता. मूळगाव राजापूर येथे गुरुवारी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. ...